Advertisement Advertisement

महाराष्ट्र

खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!...तुपकर आक्रमक!

खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!…तुपकर आक्रमक!

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा २०२३ आणि २०२४ चा पिकविमा अद्याप प्रलंबित आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात ...

स्वागत विद्यार्थ्यांचं हवं –विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांचं नाही! माजी आमदार राहुल बोंद्रे

स्वागत विद्यार्थ्यांचं हवं –विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांचं नाही! माजी आमदार राहुल बोंद्रे

सिनगाव जहागीर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिनगाव जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करणार असून, योग्य वेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही, अशी ...

HSRP नंबर प्लेटसाठी राज्य सरकारची पुन्हा मुदतवाढ; १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख

HSRP नंबर प्लेटसाठी राज्य सरकारची पुन्हा मुदतवाढ; १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख

(बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्रातील जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी राज्य सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ (hsrp number plate last date) जाहीर केली आहे. ...

शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा!

शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा!

अमरावती, (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह एकूण १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू ...

राज्यात १५ जून नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता; पेरण्यांची घाई नको; कृषि विभागाचे आवाहन, सरकारने घेतला आढावा!

राज्यात १५ जून नंतरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता; पेरण्यांची घाई नको; कृषि विभागाचे आवाहन, सरकारने घेतला आढावा!

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्रात (monsoon in maharashtra) यंदा मान्सून १५ जूननंतरच जोर धरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न ...

WhatsApp Join Group!